Tuesday, February 1, 2011

हीच का हिन्दू संस्कृति . . . . ....


अरे रे , काय हे , कधी बदलणार हे चित्र , दलितांच्या गांडित पण साला कीड़ा आहे । देव देव करायचा , अरे दया ना सोडून हे हिन्दू देव , जे कधीच तुमच्या मदतीला आले नाहीत येणार नाहीत । जो पर्यंत दलित हिन्दू म्हणून राहणार तो पर्यंत अन्याय होतच राहणार । धर्मान्तर हाच , पर्याय आहे .
" सफ़र की बात क्या करे , सफ़र हमारा जारी है ।
बस इतना समझ लो यारो , वक़्त हमपे भारी है । "

नमो बुद्धाय

Friday, January 21, 2011

एक फिल्म करतोय .....

सॉरी मित्रानो,

मध्ये पुलाखालून खुप पाणीवाहून गेले, लिहिता आले नाही

सुरुवात एका नव्या विषयाने करतोय

"ब्लू बिर्ड्स " या संघटनेच्या संपर्कात आलो, छान संकल्पना आहे , अवडली आपल्याला ,हुषार , स्मार्ट व्यक्तींचा ग्रुप आहे ।

सध्या एक फिल्म बनवण्याच्या तयारीत आहेत , अणि मी त्यात एक भूमिका करतोय ।

सिनेमाचे नाव आहे " एकच साहेब - बाबासाहेब "

आताच नाही सांगणार सारं काही ............... सध्या सगळे गुलदस्त्यात .....

ह्म्म्म ..... मिलेंगे ब्रेक के बाद

अमोल गायकवाड

Saturday, January 9, 2010

"झेंडा" --- अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा

" मेंढराला आपल्याच कळपाची भीती " अशी एक म्हण आहे। म्हणजे एक वेळ शत्रूची भीती वाटणार नहीं पण आपल्याच मानसाची शास्वती नसते तेव्हा मात्र खुप त्रास होतो।
विषय होता अवदुत गुप्ते या नवोदित दिग्दर्शकाच्या "झेंडा" या मराठी चित्रपटाचा । चित्रपटाचा विषय हा महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभूमी असलेला आहे हे सिनेमा प्रदर्शित होन्याआधीच माहित झाले होते।
यापूर्वी सुद्धा ' सामना' सिंहासन' ' गंगाजल, असे राजकीय विषयांवारिल सिनेमे आले अणि चालले सुद्धा त्यावेळी कुणीही प्रतिकार केला नाही या सिनेमामधे राजकीय व्यक्तिंची हुबेहूब व्यक्तिरेखा दाखवल्या होत्या।
अस म्हंटल जात की चित्रपट हा समाजाचा अरसा असतो अणि जे समाजात होत असते ते कथानकाच्या सहाय्याने पडद्यावर दाखवले जाते जेणेकरून समाजातील इतर घटक त्यातून बोध घेतील आणि आपल्या वयक्तिक आयुष्यात जागरूकता निर्माण करतील। चित्रपट हा किती उत्तम रित्या बनवला आहे याची पोच पावती जनता देत असतेच। कोणता सिनेमा पहायचा आणि कोणत्या सिनेमावर बहिष्कार टाकायचा हा अधिकार सर्वस्विपने जनतेचा आहे असे मला वाटते।
झेंडा या सिनेमात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ करणारे ठाकरे कूटूंबाची अवस्था आणि त्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्यावर होणारा परिणाम याचे अभ्यासपूर्ण चित्रण करण्यात आले आहे। caracters in the movie is resembling to Raj and uddhav but both have shown green signal to the movie then who is nitesh rane what is his contribution to maharashtra ? only one " morcha" for water that was also in very wrong direction.this boy is " bigda hua muda"of a revenue minister narayan rane.
he is behaving like big leader of maharashtra but he dont know except konkan no other state follows him.
But making trouble,terror among people with some gunda kind boys।
so friends please suggest your thought on political sensorship is in neccessary? also please promot this movie "झेंडा"
All the best
Amol Gaikwad

Thursday, January 7, 2010

पहाव ते नवलच

तर पूर्ण नाटक पाहून झाल अणि विचार आला की यातून या मुली अणि नाटकाची लेखिका वंदना खरे यांना असे कुठल्या प्रकारचे समाजप्रबोधन यातून करावयाचे आहे ? नत्कतुं घेता येइल असे कही नव्हते हा नाही म्हणायला आबटशौकिनांची चंगळ होइल
नाटकात योनी साठी वापरण्यात येणारे बोलिभाशेतील सर्व शब्द सांगितले आहेत, तसेच वेगवेगळे आवाज़ काढून स्त्रीच्या त्या उत्कट क्षणाचे बाजारीकरण काले आहे। एकत्र बसून एखादे कुटुंब किंवा मित्र परिवार हे बीभत्सा नाटक पाहू शकत नाही। हे नाटक बंद करण्यासाठी में एक मिशन चालू करत आहे त्या साठी माला सहकार्य करा ।
एकीकडे अपन स्त्री स्वातंत्र्य / स्त्रियांची प्रगति / स्त्रियंच शील या गोष्टींचा पुरस्कार करतो अणि दुसरीकडे आशा फालतू प्रकाराला प्रतिकार करत नाही । खरच सांगतो स्त्रित्वाचा सर्वप्रकारे अपमान या नाटकाद्वारे केला जात आहे अणि तो ही काहि स्त्रियांकडून। काय तर म्हणे अमेरिकेत "वाजिना मोनोलोगुस " हे नाटक प्रचंड चालत आहे .अणि त्याच धर्तीवर हे नाटक भारतात प्रसिध करायचा या ललनांचा विचार आहे ।

भीती एक गोष्टीची वाटते की या विषयावरून आणखी कुणाच्या मानत " शिश्नाच्या मनाचे गुजगोष्टी " यावर नाटक लिहिण्याचा विचार आला तर काय होइल अणि काय काय पहायला भेटेल ......... विचार न केलेलाच बरा ।

9819051713

Tuesday, April 14, 2009


११८ वर्ष झाले बाबासहेबांच्या जन्माला .....

आज ही आम्ही लढतोय अदृश्य जतीपातीला .........

एकत्र जेवत असलो जरी आज, जात लागते लग्नाला ........

आजही लोक घाबरतात जोरात जय भीम बोलायला ...............



डॉ बाबासहेबांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा अणि महामानवास विनम्र अभिवादन

Friday, September 12, 2008

मराठी - ह्रदय -सम्राट -राजसाहेब ठाकरे

एक माणुस उठतो अणि मराठी समाजाची दुखरी नस पकडून अखंड महाराष्ट्र हलवतो, मराठी समाज हा सुस्त पडलेल्या अज़गरासारखा आहे जो पर्यंत कुणी डीवचत नाही, तो काही जागा होत नही । १९७६ पासून परप्रांतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत पण २००० साली याची जाणीव झाली अणि २००८ साली अन्दोलनं तीव्र होऊ लागली आहेत , निपचित पडलेली माणसं आता जागी होऊ लागली आहेत अणि हे फ़क्त मनसे मुळे शक्य झाले आहे
लोकल मधे "मरणाची " गर्दी तीच अवस्था बस ची सुद्धा, रस्त्यारास्त्यावर हाँकर्स ,चालायला जगा नाही , तरी काहीही न बोलता सगळं निमूट पणे सहन करत जगतात कसेतरी .........................
उ.प / बिहार मधून लोंढे रोजच्या रोज़ येतच आहेत ते काही थांबत नाही ,त्यांच्या साठी त्यांचे नेते सुद्धा इथे येउन सभा घेतात ,तावातावाने बोलतात ............ काय ही दादागिरी नाही? आम्ही साधं मराठी भाषा जिवंत रहावी म्हणुन बोललो तर आम्ही "गुंड" ठरतो।
सर्वात आधी ज्यांना महाराष्ट्रात / मुंबईत बंद केले पाहिजे ते म्हणजे हिन्दी न्यूज़ चैनल किंवा मराठी जनतेने अशी चैनल्स आपल्या घरातून काढून टाकली पाहिजेत , अशी चैनल्स दिशाभूल जनतेची दिशाभूल करत आहेत
आशा चैनल्सचे होस्ट / बातमीदार / संकलक ,अगदी सगळा स्टाफ अमराठी असतो , अपवाद एखादा सोडला तर,अशी यांची सेटिंग असते , आशा वेळी बरोबर असले तरी त्यांच्या मताप्रमाने चुक आहे असे दाखवतात.
उदा, आजतक ,आए बी एन ७ , एन डी टी वी सारख्या हिन्दी चैनल्स भरपूर आहेत
याना एकच आदमी असतो मत विचारायला 'सन्जय निरुपम' अणि हा हीरो "दलबदलू' ,मुर्खासर्खा बरळत असतो , कोण आहे हा संजय निरुपम? काय केले याने मुंबई/महाराष्ट्रासाठी ............ फालतू माणुस साल्याकडे काही काम नाहीत म्हणुन बिग बॉस सारख्या बिन बुडाच्या शो मधे जातो, बो... वर लात मरुँ हाकलून दिले ते सुधा बरेच झाले ............. लायकी काय याची बोलतो किती , भइया साला !!!!!!!!!!!!! मुद्दा च लक्षात येत नही या लोकांच्या ......... कानाफतात मराल्याशिवय जर डोले उघद्नर नसतील तर काय करणार बुवा .............
अहो तुमच्या आमच्या मुलाना भाद्यानेसुधा रहता येणार नही ! आहत कुठे ?
प्रश्न साधा अणि सोपा आहे ,एकाच शहरात मर्यादेपेक्षा जास्त लोकसंख्या होत आहे मित्रानो लक्षात घ्या आपापल्या राज्याची काहीही प्रगति हे चुत्या हिन्दी नेते करत नही (स्वतः मात्र श्रीमंत आहेत) आशा सर्व राज्यातून लोक पैसे कमवायला एकट्या मुम्बीत येऊ लागले तर भविष्यत् खुप प्रसंग मुंबई वरयेतील
आताच शाला / कॉलेज मधे प्रवेश मिळत नही,चेंगरुन,गुदमरून प्रवास करावा लागतोय , सरकार मधे जास्तीत जास्त खासदार मोठा प्रदेश असलेल्या उ.प./बिहार अणि इतर राज्यातील आहेत ,कोंग्रेस हतबल आहे।
जय हिंद ,जे महाराष्ट्र ,जय भीम




Friday, July 25, 2008

बाप माणुस

ठेच लागली की 'आई' नकळत तोंडात येते ......पण भीती वाटली की बाप रे !!!!!!!!............... आठवतो ना बापच !
वडिलांचे महत्व जरा उशिराच कळते ,मी बाप झालो तेव्हा मला ते कळले , आई अणि बाबा दोघेही सारखेच असतात ,वडीलांबददल वाचलेली,डोळ्यात पाणावणारी ही कविता ........

are you agree with my opinion ?