Friday, July 25, 2008

बाप माणुस

ठेच लागली की 'आई' नकळत तोंडात येते ......पण भीती वाटली की बाप रे !!!!!!!!............... आठवतो ना बापच !
वडिलांचे महत्व जरा उशिराच कळते ,मी बाप झालो तेव्हा मला ते कळले , आई अणि बाबा दोघेही सारखेच असतात ,वडीलांबददल वाचलेली,डोळ्यात पाणावणारी ही कविता ........

1 comment:

Prashant said...

Hi...

Keep sharing...I like to know abt ur thoughts...

waiting for new post.

are you agree with my opinion ?