ठेच लागली की 'आई' नकळत तोंडात येते ......पण भीती वाटली की बाप रे !!!!!!!!............... आठवतो ना बापच !वडिलांचे महत्व जरा उशिराच कळते ,मी बाप झालो तेव्हा मला ते कळले , आई अणि बाबा दोघेही सारखेच असतात ,वडीलांबददल वाचलेली,डोळ्यात पाणावणारी ही कविता ........

1 comment:
Hi...
Keep sharing...I like to know abt ur thoughts...
waiting for new post.
Post a Comment