Friday, September 12, 2008

मराठी - ह्रदय -सम्राट -राजसाहेब ठाकरे

एक माणुस उठतो अणि मराठी समाजाची दुखरी नस पकडून अखंड महाराष्ट्र हलवतो, मराठी समाज हा सुस्त पडलेल्या अज़गरासारखा आहे जो पर्यंत कुणी डीवचत नाही, तो काही जागा होत नही । १९७६ पासून परप्रांतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत पण २००० साली याची जाणीव झाली अणि २००८ साली अन्दोलनं तीव्र होऊ लागली आहेत , निपचित पडलेली माणसं आता जागी होऊ लागली आहेत अणि हे फ़क्त मनसे मुळे शक्य झाले आहे
लोकल मधे "मरणाची " गर्दी तीच अवस्था बस ची सुद्धा, रस्त्यारास्त्यावर हाँकर्स ,चालायला जगा नाही , तरी काहीही न बोलता सगळं निमूट पणे सहन करत जगतात कसेतरी .........................
उ.प / बिहार मधून लोंढे रोजच्या रोज़ येतच आहेत ते काही थांबत नाही ,त्यांच्या साठी त्यांचे नेते सुद्धा इथे येउन सभा घेतात ,तावातावाने बोलतात ............ काय ही दादागिरी नाही? आम्ही साधं मराठी भाषा जिवंत रहावी म्हणुन बोललो तर आम्ही "गुंड" ठरतो।
सर्वात आधी ज्यांना महाराष्ट्रात / मुंबईत बंद केले पाहिजे ते म्हणजे हिन्दी न्यूज़ चैनल किंवा मराठी जनतेने अशी चैनल्स आपल्या घरातून काढून टाकली पाहिजेत , अशी चैनल्स दिशाभूल जनतेची दिशाभूल करत आहेत
आशा चैनल्सचे होस्ट / बातमीदार / संकलक ,अगदी सगळा स्टाफ अमराठी असतो , अपवाद एखादा सोडला तर,अशी यांची सेटिंग असते , आशा वेळी बरोबर असले तरी त्यांच्या मताप्रमाने चुक आहे असे दाखवतात.
उदा, आजतक ,आए बी एन ७ , एन डी टी वी सारख्या हिन्दी चैनल्स भरपूर आहेत
याना एकच आदमी असतो मत विचारायला 'सन्जय निरुपम' अणि हा हीरो "दलबदलू' ,मुर्खासर्खा बरळत असतो , कोण आहे हा संजय निरुपम? काय केले याने मुंबई/महाराष्ट्रासाठी ............ फालतू माणुस साल्याकडे काही काम नाहीत म्हणुन बिग बॉस सारख्या बिन बुडाच्या शो मधे जातो, बो... वर लात मरुँ हाकलून दिले ते सुधा बरेच झाले ............. लायकी काय याची बोलतो किती , भइया साला !!!!!!!!!!!!! मुद्दा च लक्षात येत नही या लोकांच्या ......... कानाफतात मराल्याशिवय जर डोले उघद्नर नसतील तर काय करणार बुवा .............
अहो तुमच्या आमच्या मुलाना भाद्यानेसुधा रहता येणार नही ! आहत कुठे ?
प्रश्न साधा अणि सोपा आहे ,एकाच शहरात मर्यादेपेक्षा जास्त लोकसंख्या होत आहे मित्रानो लक्षात घ्या आपापल्या राज्याची काहीही प्रगति हे चुत्या हिन्दी नेते करत नही (स्वतः मात्र श्रीमंत आहेत) आशा सर्व राज्यातून लोक पैसे कमवायला एकट्या मुम्बीत येऊ लागले तर भविष्यत् खुप प्रसंग मुंबई वरयेतील
आताच शाला / कॉलेज मधे प्रवेश मिळत नही,चेंगरुन,गुदमरून प्रवास करावा लागतोय , सरकार मधे जास्तीत जास्त खासदार मोठा प्रदेश असलेल्या उ.प./बिहार अणि इतर राज्यातील आहेत ,कोंग्रेस हतबल आहे।
जय हिंद ,जे महाराष्ट्र ,जय भीम




are you agree with my opinion ?